राज्य सरकारने अनुसूचित जात-जमाती, ओबीसी आणि व्हिजेएनटी प्रवर्गातून महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. जात वैधता प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार नाही. सरकारचा हा निर्णय म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्ष ईश्वार बाळबुधे यांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार ...
पुढे वाचापुरक पोषण आहार कंत्राटाची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा - Nawab Malik महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी.महिला व बालकल्याण विभागाची पूरक पोषण आहाराची सहा हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची कंत्राटे रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने आज दिले आहेत. राज्यसरकार ज्या निविदा काढते, त्यापैकी मोठ्या किंमतीच्या या निविदा होत्या. चिक्की प्रकरणातील अनेक अनियमितता याआधीही उघड झाल्या होत्या. निकृष्ट दर्जाचा चिक्कीपुरवठा तसेच बचत गटांना डावलून मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राटे ...
पुढे वाचाजाफराबाद तालुक्यातील आदर्श गाव खासगावचे ग्रामविकास अधिकारी सदाशिव लहाने यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन लोखंडे यांच्याविरोधात अनधिकृत नळ कनेक्शनच्या कारणावरून पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा हा राजकीय दबावापोटी दाखल केला असून ग्रामविकास अधिकारी लहाने यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. राविकाँच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी रमेश काळे यांना घेराव घालून सोमवारी चार तास ठिय्या आंदोलन केले. याव ...
पुढे वाचा