कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांना एकत्र सरकार स्थापन करण्याची संधी द्यायला हवी. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर तिथे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत कर्नाटकचे राज्यपाल न्याय करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. एकत्रित सत्तस्थापनेचा जो निर्णय मणिपूरमध्ये लावण्यात आला तोच निर्णय कर्नाटकातही लावायला हवा असे मत त्यांनी वक्तव्य केले. अधिक वेळ दवडत भाजपला आमदार फोडून घोडेबाजार करण्याची संधी दिली जात असेल तर हे लोकशाहीचे दुर्दैव आहे अशी खंत ...
पुढे वाचासध्या राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे हा चर्चेचा विषय ठरत आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहे. प्रत्येक दिवशी हा आकडा वाढतच आहे. या मराठा मुक क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. मुलाखतीदरम्यान सुळे यांनी राज्य सरकार तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीकाकेली. लाखोंच्या संख्येने मुक मोर्चे निघत आहेत, राज्यात इतकी अस्वस्थता असताना या सरकारला झ ...
पुढे वाचाओबीसीचे विविध समाजाचे घटक पारंपारिक व्यवसायावर उपजीविका करतात. ओबीसी वर्गातील इतर जातीघटकांपैकी एक कुंभार समाजातील बांधवांच्या व्यथा राज्यस्तरीय ओबीसी जनजागृती यात्रेदरम्यान भिवंडी ग्रामीणमधील लाप या खेडेगावात गेले असता राज्य प्रमुख ईश्वर बाळबुधे आणि राज्य समन्वयक राज राजापूरकर यांनी या समाजाच्या भावना ग्रामस्थांसोबत जाणून घेतल्या आणि भविष्यात त्यांना पक्षाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही देत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीला आत्मसात करण्याची गरज ही काळाची गरज आहे. आम्ही आपल ...
पुढे वाचा