आज राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७ रू. प्रति लिटर दर देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून विरोधकांनी सभागृहात तोडगा काढण्याची मागणी केली. सहकारी दूध संघांना हा दर परवडत नाही. सरकारने ग्राहकांचा विचार करतानाच उत्पादकांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. ग्रामीण - शहरी असा संघर्ष उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करून सरकार दुधाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणत आहे. निदान दुधात तरी सरकारने ...
पुढे वाचाआज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेच्या तिस-या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी साताऱ्यातील गांधी मैदान येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.मुख्यमंत्री आता संघर्षयात्रेला घाबरले आहेत. त्यांचं आसन अस्थिर होतं की काय अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच हे आता संवाद यात्रा काढणार असे ऐकले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी सांगितले. हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार पण यांना शेताच्या चिखलात उ ...
पुढे वाचामध्यमवर्गीयांना, व्यापाऱ्यांना आयकारात सूट देऊन खुश केले, परंतु सरकारने जनतेच्या डोक्यावर एक्ससाईज, सेस, सरचार्ज या सारख्या अप्रत्यक्ष कराचा भार मात्र ठेवला आहे. हे म्हणजे एका हाताने खाऊ घालायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकत्याच मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारचा २०१७-१८ सालचा ३.२ टक्के वित्तीय तूटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केला. या अर्थसंक ...
पुढे वाचा