भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यास अटक व्हावी, या मागणीसाठी एका तरुणाने बुधवारी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही फार गंभीर बाब असून भिडेला अटक व्हावी या मागणीसाठी दलित समाजाची भावना किती तीव्र आहे हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केले. आरोपीला अटक करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार टाळाटाळ करत आहे. मात्र दलित समाजाचा प्रक्षोभ पाहता सरकारने वेळीच जागे व्हायला हवे, असे मलिक म्हणाले. सरकारने ...
पुढे वाचामाण-खटाव तालुक्यातील जवळपास ७२ गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. यातील बिदल व किरकसाल या गावांना आज माननीय खासदार शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांनी जल संधारणाच्या कामासाठी यांत्रिकीकरणाच्या बाबतीत मदत हवी असल्याची गरज बोलून दाखवली. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून काम करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी खासदार फंड देण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या फंडाचा विनियोग करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. ...
पुढे वाचाविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. कोपर्डी बलात्कार प्रकरण हे दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणासारखेच असून, सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा केली जावी, अशी जोरदार मागणी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.तर राज्यात कायदा - सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होतो, असे म्हणत विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला झाल्या प्रकाराचा जाब विचार ...
पुढे वाचा