आजचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. शेती कर्जमुक्तीविषयी कोणतीही तरतूद सरकारने केलेली नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ठोस तरतूद नाही. मागील अर्थसंकल्पातील ५०% रक्कम खर्च न करू शकलेल्या सरकारची अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा यातून दिसत असल्याची टीका आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. शिवसेनेने कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर केलेले घुमजाव धक्कादायक असून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे असल्याची टीकाही त्यांनी केली. ...
पुढे वाचामुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ९ उमेदवार निवडणुकीत जिंकून आले, या ९ पैकी ८ महिला उमेदवार असून या विजयी नगरसेविकांचे पवार यांनी कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, माजी खा. संजय दिना पाटील उपस्थित होते.सध्या मुंबईचा महापौर कोण होणार? या विषयावर चर ...
पुढे वाचाधुळे येथील डॉक्टरला झालेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलतर्फे निषेधधुळ येथील जिल्हा रुग्णालयातील रोहन ममोरकर या निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने निषेध केला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात डॉ. ममोरकर यांच्या डोक्याला व डोळ्याला जबर मार लागला असून त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेल राज्यभर आंदोलन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमं ...
पुढे वाचा