राज्यात मराठवाडा, खानदेश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना राज्यातील सत्ताधारी भाजपा-शिवसेना सरकार मात्र सरकारची इभ्रत वाचविण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरुन दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा घणाघाती आरोप आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विधीमंडळातील विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुष्काळग्रस्त भागात प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही, कायदा व सुव्यवस्थ ...
पुढे वाचाखादी-ग्रामोद्योग आयोगाकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बारामती येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. 'देश हा खादीचा, नाही नरेंद्र मोदींचा', 'एक रुपया चांदीचा, हा देश गांधींचा', अशा घोषणा देत युवकांनी खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या कृतीवर जोरदार टीका केली. स्वदेशीची चळवळ उभारणाऱ्या महात्मा गांधींनी नेहमीच खादीचा आग्रह धरला. त्यांच्या विचारप्रणालीतून खादी आणि ग्र ...
पुढे वाचामुंबई महानगरपालिकेत खूप घोटाळे झाले, आता इथे परिवर्तनाची गरज आहे, शहराचा विकास घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत सत्ता हवी आहे, असा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकले. सुळे यांनी आपल्या तीन दिवसीय मुंबई प्रचार दौऱ्याची सुरूवात करत आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे महिला मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध ...
पुढे वाचा