भाजपा सरकारमध्ये शेतकर्यांीच्या भावना समजणारा एकही नेता नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांनी जनतेची फसवणूक केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला कष्टाच्या पैशासाठी दहा-दहा तास रांगेत उभे राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वा सनांचा सत्ताधार्यां ना विसर पडलेला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी आज केला, यावेळी ते बोलत हो ...
पुढे वाचानगरपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता जिथे निवडणूक आहे तिथेच लागू करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. करमाळा येथे नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण तसेच महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याने विकास कामे ठप्प होतील, म्हणून जिथे निवडणूक प्रक्रि ...
पुढे वाचानिवडणुकांपूर्वी आश्वासनांचा पाऊस करीत सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारला चार वर्षे उलटूनही नागपूरातील झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस देता आलेले नाहीत उलट त्यांना बेघर करण्यात भाजप-शिवसेना सरकार अग्रेसर आहे, असा घणाघाती आरोप करीत त्यांना त्वरीत मालकी हक्काचे पट्टे व फोटो पासेस विनाअट त्वरीत द्यावे व मनपा हद्दीतील झोपडपट्यांना पावसाळयात तोडू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यांना केली. यावेळी मनपा कार्यालयासमोर भ ...
पुढे वाचा